चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

३७ वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा : ला.ना. हायस्कूलच्या १९८८ सालच्या बॅचचा अनोखा स्नेहमेळावा..

ऑगस्ट 18, 2025 | 5:00 pm

१९८८ सालची ती गोष्ट… ला.ना. सार्वजनिक हायस्कूलमधून एसएससी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

मध्ये रेल्वेत 10/ITI उमेदवारांसाठी मेगाभरती; भुसावळ विभागात 418 जागा रिक्त..

ऑगस्ट 18, 2025 | 4:20 pm

जर तुम्हीही रेल्वेमध्ये नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे

‘लाडकी बहीण’च्या यशानंतर आता ‘लाडकी सून योजना’ ; एकनाथ शिंदेंची घोषणा, काय आहे खास?

ऑगस्ट 18, 2025 | 3:17 pm

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी सून योजनेची घोषणा केलीय.

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा ; जिल्हा प्रशासन सतर्क

ऑगस्ट 18, 2025 | 2:59 pm

गेल्या २० दिवसाच्या खंडानंतर जळगाव जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं आहे.

Raver : नागझिरी नाल्याच्या पाण्यामुळे बक्षिपूर येथे संरक्षण भिंत कोसळली

ऑगस्ट 18, 2025 | 2:21 pm

रावेर तालुक्यातील बक्षिपूर गावातील जूनी संरक्षण भिंत नागझिरी नाल्यातील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे कोसळली

रेशनकार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ! महाराष्ट्रातील दीड लाख लाभार्थ्यांचा लाभ बंद, तुमच नाव तर नाही?

ऑगस्ट 18, 2025 | 1:08 pm

तुम्हीही जर रेशनकार्डधारक आणि सरकारच्या मोफत धान्याचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

Gold Silver : सोन्याचा दर स्थिर, मात्र चांदी दरात मोठी वाढ ; आजचे भाव तपासून घ्या..

ऑगस्ट 18, 2025 | 12:39 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२५ । जर तुम्ही सोने खरेदी....

जळगाव शहर पुन्हा हादरले ; तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाचा खून

ऑगस्ट 18, 2025 | 12:03 pm

जळगाव शहरात गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच शहरातील रामेश्वर कॉलनीमधील २६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना

हतनूर धरणाचा विसर्ग वाढला.. ; तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

ऑगस्ट 18, 2025 | 11:47 am

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर तापी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, धरणात पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग वाढवण्यात आला आहे.