बातम्या
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ३ मोठे निर्णय ; शेतकऱ्यांसाठी नव्या योजनेला मंजुरी, वाचा काय आहेत?
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
अभिनेता संजय दत्तबाबत उज्ज्वल निकमांचा धक्कादायक दावा
1993 च्या बॉम्बस्फोटांसह अनेक हाय-प्रोफाइल दहशतवादी प्रकरणांमध्ये सरकारी वकील राहिलेले उज्ज्वल निकम यांनी अभिनेता संजय दत्तबाबत धक्कादायक दावा केला आहे.
.. तर वाहतूक पोलिसांवर होणार शिस्तभंगाची कारवाई ; अपर पोलीस महासंचालकांचे आदेश, वाचा काय आहे?
काही वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना खासगी मोबाइलद्वारे मनमानी पद्धतीने ई-चलान पाठवले जात असल्याच्या तक्रारी वाढत असताना, एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
RAC तिकीटाबाबत रेल्वेचा नवीन नियम ऐकून तुम्हीही व्हाल खुश
मागच्या काही दिवसात रेल्वे प्रशासनाकडून काही महत्वाचे बदल करण्यात आले आहे. त्यात तात्काळ तिकीटसह रेल्वेच्या चार्टच्या नियमातही बदल झाला.
महत्वाची बातमी ! 14 जुलैला महाराष्ट्र बंद, सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात एल्गार
महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्वाची बातमी असून 14 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सरकारच्या धोरणांविरुद्ध हा एल्कार पुकारला आहे. नेमकं कारण काय वाचा बातमी
महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण! ‘या’ शिवकालीन 12 किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन
महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे.
Savda : अज्ञातांनी 3500 केळीची खोडे कापून फेकली, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
चिनावल येथे जुना सावदा रस्त्यालगत असलेल्या शेतात अज्ञात व्यक्तींनी केळीची सुमारे ३५०० खोडे कापून टाकल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बऱ्हाणपूर- अक्कलकुवा बस चिखलात अडकली
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२५ । राज्यात सध्या पाऊस सुरु....
राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द ; शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा विधानसभेत केली आहे.














