चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
जळगावात 374 पेक्षा अधिक जागांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन; 10वी/12वी उत्तीर्णांना संधी
जळगावात 374 पेक्षा अधिक जागांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 10वी/12वी/ITI सह पदवीधरांना जॉब मिळविण्याची उत्तम संधी आहे.
RAC तिकीटाबाबत रेल्वेचा नवीन नियम ऐकून तुम्हीही व्हाल खुश
मागच्या काही दिवसात रेल्वे प्रशासनाकडून काही महत्वाचे बदल करण्यात आले आहे. त्यात तात्काळ तिकीटसह रेल्वेच्या चार्टच्या नियमातही बदल झाला.
आरबीआय खरंच 500 रूपयांच्या नोटा बंद करणार? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण..
मार्च २०२६ पर्यंत ५०० रुपयांची नोट टप्प्याटप्प्याने बंद केली जाईल असा दावा करणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे
खान्देश नाट्य प्रतिष्ठानचा कौटुंबिक सोहळा संपन्न
गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने खान्देश नाट्य प्रतिष्ठान जळगाव तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभास जुन्या नव्या अशा एकूण 70 कलावंताचं एकत्रीकरण झालं
Gold Silver Rate : आज सोने पुन्हा महागले, जळगावात चांदीने पहिल्यांदाच गाठला ‘हा’ टप्पा..
गेल्या आठवड्यात चांदीच्या किमतीत मोठी उसळी दिसून आली. दरम्यान आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात वाढ झाली.
आमदार राजूमामा भोळे यांच्या शुभहस्ते मेहरूण मधील रस्त्यांचे भूमिपूजन
जळगाव शहरातील मेहरूण मधील प्रभाग क्रमांक १५ मधील स्त्यांचे कॉंक्रिटीकरण करणे आमदार राजू मामा भोळे यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपये मंजूर झाल्याने या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री, भेटायला जळगावी बोलवलं, नंतर तरुणीसोबत घडलं भयंकर
एकीकडे महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच जळगावमधून तरुणीवर झालेल्या अत्याचाराची खळबळजनक घटना समोर आलीय.
गंभीर गुन्हे दाखल असलेले जळगावचे दोघे जिल्ह्यातून हद्दपार
जळगाव लाईव्ह न्यूज । शनिपेठ व शहर पोलिस ठाण्यामध्ये वेगवेगळे गंभीर गुन्हे....
ब्रेकनंतर जळगावात पावसाची हजेरी; आज कसं असेल हवामान? वाचा IMD चा अंदाज
मागच्या काही दिवसापासून पाठ फिरविलेल्या पावसाने रविवारी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला














