डॉ. युवराज परदेशी

पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.

शेअर बाजारात महिनाभरातील ४,७०० अंकांच्या घसरणीमागे ‘ही’ आहेत प्रमुख चार कारणे

जळगाव : शेअर मार्केटमध्ये १३ एप्रिल २०२२ ते १३ मे २०२२ या एक महिन्यात मोठी उलथापालथ पहायला मिळाली. १२ एप्रिलला सेन्सेक्स ५८,३३८ अंकांवर होता ...

११ मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन का साजरा केला जातो, पोखरण अणुचाचणीशी आहे संबंध

जळगाव लाईव्ह न्यूज । एकेकाळी भारताला साप आणि गारुड्यांचा देश म्हणून हिणवले जायचे, मात्र आज त्याच भारताने थेट अवकाश पर्यंत मजल मारली आहे. विज्ञान ...

आम्हाला चुलीवरचे जेवण नको; त्यापेक्षा गॅस सिलेंडरचे दर कमी करा…

जळगाव लाईव्ह न्यूज । अनेक हॉटेल्समध्ये एक पाटी पहायला मिळते, ती म्हणजे… येथे चुलीवरचे जेवण मिळते. शहरी भागातील लोकं हौसेखातर जास्त पैसे मोजून चुलीवरच्या जेवणाचा ...

रेपो रेट

रेपो रेट वाढविल्याने महागाई नियंत्रणात कशी येईल? जाणून घ्या नेमकं काय असतं हे गणित

गत दोन वर्षांपासून भारतसह जगावर आलेले कोरोनाचे संकट व दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर बदलणार्‍या समीकरणांमुळे अर्थव्यवस्थेला अद्यापही निश्‍चित दिशा मिळालेली नाही. आज श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ या ...

देशातील कोळसा टंचाईचा फटका जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना; जाणून घ्या काय आहे कनेक्शन?

जळगाव : देशातील वीज टंचाई पार्श्‍वभूमीवर वीज निर्मिती संचाच्या ठिकाणी कोळसा जलदगतीने उपलब्ध व्हावा या उद्देशानेच रेल्वेने देशभरतील एक हजारपेक्षा जास्त रेल्वे गाड्या बंद ...

बालकवी पुण्यतिथी : कालचक्रात हरपलेला निसर्ग सौंदर्याचा पुजारी ‘बालकवी’

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे १९१८. वेळ संध्याकाळ ६ ते ६.३० दरम्यानची. मध्य रेल्वेच्या भादली रेल्वे स्टेशनवर हाहा:कार उडाला होता. एक इसम रेल्वेखाली ...

नाबार्ड

धक्कादायक : कर्जमाफीमुळेच शेतकरी कर्जबाजारी, नाबार्डच्या अहवालातून आल्या धक्कादायक बाबी समोर

मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीच्या रुपाने दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार कडून करण्यात येत असतो. मात्र कर्जमाफीमुळेच शेतकरी कर्जबाजारी होतात, असे कुणी म्हटले ...

पत्रकारिता स्वातंत्र्य दिन

‘चाय बिस्कुट’ वाले नव्हे हाडाच्या पत्रकारांना समजणार जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिनाचे महत्व; असा आहे इतिहास

३ मे हा ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. समाजात होणारे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारासह चुकीच्या घटनांवर परखड मत मांडणार्‍या पत्रकारांसाठी ३ मे ...

सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात

जळगाव लाईव्ह न्यूज । कुठल्याही बँकेत अकाऊंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असलेला. जगातला सर्वात श्रीमंत असलेला राजकारणी या महाराष्ट्राने पाहिला आहे…सगळेच राजकारणी सारखे ...