पारोळा
लाच भोवली ! ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या एसीबीने सिनेस्टाईल आवळल्या मुसक्या
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२५ । जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या दिनेश वासुदेव साळुंखे (वय ५३) ...
पारोळ्याच्या दोन माजी नगराध्यक्षांसह तिघांना १० वर्षांची शिक्षा ; नेमकं प्रकरण काय?
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२५ । २००९ मध्ये पारोळा येथील सावित्री फायर वर्क्स या फटाक्यांच्या फॅक्टरीत लागलेल्या आगीत २४ जणांचा होरपळून मृत्यू ...
पारोळ्यात तंबाखू, सुपारीने भरलेला कंटेनर पकडला ; ६० लाखांचा मुद्देमाल जप्त..
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२५ । पारोळ्यातील राष्ट्रीय महामार्ग सहावर म्हसवे शिवारात गुजरात कडून अमरावती कडे जाणारा प्रतिबंधक सुगंधित तंबाखुचा कंटेनर पोलिसांनी ...
Parola : माहेरी गेलेल्या पत्नीला भेटला, घरी पायी जायला निघाला अन् तरुणासोबत घडलं विपरीत
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२५ । पारोळा तालुक्यातील सावखेडे होळ मराठखेडेनजीक एक दुर्दैवी घटना घडली. माहेरी गेली असलेल्या पत्नीला भेटल्यानंतर घरी जाण्यासाठी ...
Jalgaon : सोयाबीन पाठोपाठ आता कापूस खरेदीही अडचणीत; सीसीआयकडून कापूस खरेदी बंद
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२५ । कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरील संकटाची मालिक सुटताना दिसत नाहीय. अगोदरच कापसाला भाव नसल्याचे शेतकरी अडचणीत सापडला असून ...
वीज कोसळून दोन जनावऱ्यांचा मृत्यू ; शेतकऱ्याचे मोठं नुकसान…
उन्हाच्या उकाळ्यापासून वाचण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट सगळेच बघत होते. आणि आता महाराष्ट्रात देखील पावसाचे आगमन झाले आहे. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ...
चिंता वाढवणारी बातमी! जळगावातील अनेक भागात भूगर्भातील पाणीपातळी घटली…
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२४ । जळगाव जिल्हा हा नेहमीच त्याच्या वाढत्या तापमानाने चर्चेत असतो. यावर्षी देखील मान्सून येण्यापूर्वी खानदेश मध्ये उन्हाचे ...
जळगावला स्टार्टअप हब बनविणार : स्मिताताई वाघ यांची जळगाव स्टार्टअप ग्रृपसोबत ‘स्टार्टअप पे चर्चा’
जळगाव लाईव्ह न्यूज : १२ एप्रिल २०२४ : स्टार्टअप ही संकल्पना आता पुणे-मुंबईपुरता मर्यादित राहिलेली नाही. आपल्या जळगाव जिल्ह्यात अनेक स्टार्टअप सुरु होत आहेत. ...
‘आई’च्या संस्कारांनी घडलेली लेकरं अपयशी होत नाही ; डाँ. रामपाल महाराज
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२४ । छत्रपती शिवाजी महाराजांनी आई जिजामातेच्या आशीर्वादाने स्वराज्य स्थापन केले. महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर रमाईच्या संस्करांनी घडले. ...