amalner

abmss-chatbot

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला ‘डिजिटल’चा साज; ‘चॅटबॉट’, ‘क्यूआर कोड’चा वापर

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव): अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यंदा आयोजकांकडून डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्यात येत आहे. ...

अमळनेर येथे १५ पासून शारदीय व्याख्यानमाला

मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर, प्रा. आप्पासाहेब र.का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेरतर्फे १५ ते १९ ऑक्टोबर दरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले ...

अमळनेर येथे २ वर्षाच्या चिमुकल्याचे पिसाळलेल्या कुत्र्यांनी तोडले लचके

जळगाव लाईव्ह न्यूज| ९ ऑगस्ट २०२३। पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी एका दोन वर्षांच्या बाळाला घरासमोरून उचलून नेऊन त्याचे लचके तोडल्याची घटना मंगळवारी (ता. ८) सकाळी ...

कर्जाच्या नैराश्यातून गळफास लावून घेत शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज| ५ ऑगस्ट २०२३। अमळनेर तालुक्यातील लोणचारम येथे ३९ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाच्या नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. ४) ...

जळगाव जिल्ह्यात तीन वेळा झालेय अ. भा. मराठी साहित्य संमेलन; ७१ वर्षांनंतर अमळनेरला पुन्हा संधी

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ एप्रिल २०२३ | साहित्य महामंडळाच्या बैठकीत ठरल्यानुसार, साने गुरुजींच्या कर्मभूमीत म्हणजेच जळगावच्या अमळनेरमध्ये पुन्हा साहित्य रसिकांचा मेळा भरणार आहे. ...

प्रशासनाची दिरंगाई, कर्मचाऱ्याच्या राजकीय वरदहस्तामुळे गेला बीडीओंचा बळी!

Yawal News । जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी रिक्त असलेल्या पदावर जळगाव जिल्हा परिषद कार्यालयातील ग्रामपंचायत सहाय्यक ...

माजी महसूलमंत्री थोरात, आमदार डॉ. तांबे यांची मंगळग्रह मंदिरास सदिच्छा भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर । माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी १२ ऑगस्ट रोजी मंगळग्रह मंदिरास सदिच्छा भेट ...

एका शेअरमुळे जळगाव जिल्ह्यातील एक गाव झाले ७००० कोटींचे मालक ; जाणून रोचक इतिहास

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा तसा जगभर काही निवडक गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे आणि ते म्हणजे केळी, कापूस, सोने. औद्योगिकदृष्ट्या जगाच्या ...

देवदर्शन, ग्रामस्थांच्या भेटीगाठीनंतर शेतकऱ्याने घेतला गळफास

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच असून निसर्गाची अवकृपा, सततची नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून कळमसरे येथील विष्णु रामदास ...