जलसाठा

पाणी टंचाईची चिंता मिटली! जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात मोठी वाढ, कोणत्या धरणात किती जलसाठा?

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२४ । ही बातमी जळगावकरांसाठी दिलासा देणारी नक्कीच ठरेल. ती म्हणेज गेल्या काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे जळगाव ...

जळगावकरांसाठी चिंतेची बातमी? गिरणा धरणात पाण्याचा ओघ मंदावला, सद्यस्थितीचा जलसाठा किती?

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२४ । पावसाळ्याचे अडीच महिने उलटले तरी देखील गिरणा धरण निम्मेसुध्दा भरलेले नसल्याने शेतकरी वर्गासह निम्म्या जळगाव जिल्ह्यात ...

जळगाव जिल्ह्यातील धरणांची पातळी खालावली ; आता कोणत्या धरणात किती जलसाठा?

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२४ । सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट असून तापमानाचा पारा ४५ अंशावर गेला आहे. यामुळे तीव्र उष्णता जाणवत ...

गतवर्षीच्या तुलनेत यंदा हतनूर धरणातील जलसाठ्यात मोठी घट, आता शिल्लक जलसाठा किती?

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२४ । सध्या जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला असून तापमान वाढीने अनेक धरणातील जलसाठा खालावला आहे. ...

तापमानाच्या तडाख्यामुळे हतनूरमधील जलसाठा घटला ; 110 गावांमध्ये पाणी टंचाईची भीती..

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२४ । राज्यात तापमानाचा तडाखा वाढला असून यातच बहुतांश धारणांमधील जलसाठ्यात घट झाल्याने जलसंकट ओढवले आहे. जळगाव जिल्ह्यातील ...

अंजनी प्रकल्पामध्ये ५० टक्के जलसाठा; खरीप पिकांसाठी मात्र पावसाची प्रतीक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज| ११ ऑगस्ट २०२३। शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या अंजनी प्रकल्पामध्ये सुमारे ५० टक्के जलसाठा झाल्यामुळे आगामी काळातील पाण्याची ...

गिरणा धरण किती टक्के भरले, तुम्हाला माहित आहे का?

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ ऑगस्ट २०२३ | राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत असला तरी गिरणा धरण परिसरात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावलेली ...