जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । मूळजी जेठा महाविद्यालयाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग आणि एन.सी.सी. युनिट’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘वाहतूक सुरक्षा आणि नागरिकांची जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.

जळगाव जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी ए.एस. आय. सैय्यद मुजफ्फर अली (राष्ट्रपती पदक सन्मानित) एन.सी.सी.च्या छात्रसैनिकांसाठी जुना कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आले होते.

सैय्यद मुजफ्फर अली यांनी वाहतुक करतांना नागरिकांनी कुठल्या खबरदारी घेतल्या पाहिजेत. भारतात दरवर्षी रस्ता अपघातात किती मृत्यु घडतात. नविन नियम कोणते लागू झाले आहे, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रस्तावना डॉ. एल.पी. वाघ, विभाग प्रमुख यांनी केली सूत्रसंचालन प्रा. विजय लोहार तर आभार एन.सी.सी चे अधिकारी लेफ्ट. (डॉ.) योगेश बोरसे यांनी मानलेत.
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?








