डॉ. युवराज परदेशी

पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.

संभाजीराजेंमुळे चर्चेत असलेली राज्यसभा निवडणूक कशी होते, हे माहित आहे का?

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. युवराज परदेशी । राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जूनला निवडणूक होणार आहे. राज्यात भाजपा व महाविकास आघाडीचे संख्याबळ ...

केळी उत्पादक

जळगावातील केळी उत्पादकांच्या समस्या कोण सोडविणार?

जळगाव : केळीच्या उत्पन्नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. केळीच्या जागतिक उत्पादनाच्या सुमारे २४.१८ टक्के उत्पादन भारतात घेतले जाते. भारतात अंदाजे २ लाख २० हजार ...

sureshdada-jain-jalgaon

जळगावकरांना सुरेशदादांची आठवण पुन्हा येतेय; व्यक्तीप्रेम नव्हे शहराच्या विकासाशी आहे थेट संबंध…

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. युवराज परदेशी । जळगाव शहराचे नाव ज्या दोन-चार नावांच्या अवतीभोवती फिरते त्यात सुरेशदादा जैन (Sureshdada Jain) यांचे नाव आजही ...

अहिराणीतील प्रसिद्ध 325 म्हणी; तुम्हाला यापैकी किती माहिती आहेत?

जळगाव लाईव्ह न्यूज । खान्देशात बोलल्या जाणार्‍या अहिराणी भाषेचा गोडवा काही वेगळाच आहे. या भाषेतील म्हणींची तर बातच वेगळी आहे. ग्रामीण भागात अहिराणी म्हणी ...

गोर्‍या इंग्रजांनी संपूर्ण भारताला लावली चीनच्या चहाची सवय; वाचा काय आहे इतिहास

जळगाव लाईव्ह न्यूज । भारतीयांचे सर्वात मोठे व्यसन कुठले? असा प्रश्‍न विचारल्यावर सर्वांचेच एकमत होते चहावर! व्यसन हा शब्द या करिता वापरला की, सकाळी ...

निर्यात बंदीनंतरही देशात गव्हाचे भाव गगनाला का भिडले?

जळगाव लाईव्ह न्यूज । भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशात गव्हाच्या किंमती वाढू नये यासाठी निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे केंद्र सरकारचे ...

खरीप हंगामाच्या तोंडावर युरिया, डीएपी च्या किंमती गगनाला भिडल्या; रशिया-युक्रेन युध्दाशी आहे कनेक्शन

जळगाव : रशिया-युक्रेन युध्दामुळे जागतिक व्यापार साखळी विस्कळीत झाली आहे. भारतीय शेतकर्‍यांनाही याची मोठी झळ सोसावी लागत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, भारतात खरीप ...

जागतिक कृषी पर्यटन दिन कधी व का साजरा केला जातो? हे माहित आहे का?

जळगाव लाईव्ह न्यूज । शहरातील काँक्रिटच्या जंगलातील लोक निसर्गाचे सान्निध्य शोधत असतात. याच नावीन्याच्या शोधात असणार्‍यांना कृषी पर्यटन केंद्र उत्तम पर्याय म्हणून नावारुपास आले ...

सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेल्या राजद्रोहाच्या कलमाचा भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या शिक्षेशी आहे संबंध

जळगाव लाईव्ह न्यूज । राजद्रोहाच्या कलमाला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता नव्याने कोणावरही राजद्रोहाच्या कलमांतर्गंत गुन्हा दाखल करता येणार नाही. सरन्यायाधीश ...