Monsoon

मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला! आज कुठे बरसणार पाऊस, जळगावात काय आहे पावसाची स्थिती?

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२४ । महाराष्ट्रात ६ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने सोमवारी रात्री उशिरापर्यंत निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. मुंबई पुण्यासह ...

मान्सून दाखल होताच महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधारचा इशारा ; IMD कडून अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२४ । सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असल्याची घोषणा हवामान खात्याकडून ...

आला रे आला..! मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान खात्याची घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२४ । राज्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्याची आतुरतेने वाटत पाहत असलेल्या मान्सूनची महाराष्ट्रात एंट्री झाली आहे. ...

खुशखबर! दोन दिवसात मान्सून महाराष्ट्र्रात पोहोचणार, आज जळगावात असे राहणार वातावरण?

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२४ । उष्णतेच्या झळांनी हैराण झालेल्यांसाठी आणि शेतीची मशागत करुन आता वरुणराजाची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. ...

आनंदाची बातमी ! येत्या 4 दिवसात मान्सून केरळात धडकणार, महाराष्ट्रात कधी दाखल होईल?

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२४ । महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात तापमानाने ४५ अंशापर्यंत मजल मारली असून यामुळे तीव्र उष्णता जाणवत आहे. या ...

यंदाच्या मॉन्सूनमध्ये मुंबईकरांसाठी अलर्ट जारी ; काय आहे वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२४ । हिंद महासागरात साधारणपणे मान्सूनपूर्व आणि पावसाळ्यात वादळे येतात. ही वादळे अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरावर निर्माण ...

खुशखबर ! मान्सूनचं आगमन यंदा लवकरच, या दिवशी केरळमध्ये धडकणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२४ । सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये सूर्य आग ओकत असून वाढत्या तापमानाने उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. असह्य ...

जलसाठा सरासरी पेक्षाही कमी; जलसंकट उभे राहण्याची भीती

जळगाव लाईव्ह न्यूज| २५ ऑगस्ट २०२३| संपूर्ण पावसाळा समाधानकारक पाऊस नसल्याने पाण्याची मोठी समस्या उद्भवणार आहे. पावसाळा आता परतीच्या मार्गावर आला आहे, तरी पुरेशा ...

अंजनी प्रकल्पामध्ये ५० टक्के जलसाठा; खरीप पिकांसाठी मात्र पावसाची प्रतीक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज| ११ ऑगस्ट २०२३। शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या अंजनी प्रकल्पामध्ये सुमारे ५० टक्के जलसाठा झाल्यामुळे आगामी काळातील पाण्याची ...