जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । आयटीआय परीक्षांचा निकाल अद्याप लागला नसून तो तात्काळ लावण्यात यावा, अशी मागणी आयटीआय विद्यार्थ्यांनी आमदार व जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच आता मोठया प्रमाणात apprientiship ची जागा निघाली आहे. त्यामुळे निकाल लवकर लावल्यास आम्हा, गरीब विद्यार्थ्यांना ही संधी भेटू शकते. निवेदनावर विशाल व्हवाले, अन्वर शैख, प्रशांत भट्ट, प्रथमेश बाबर, विक्की संकल व विक्की धागे यांची सही आहे.

हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’; हवामान खात्याचा इशारा
- रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ
- जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर पोलिसांची मोठी कारवाई; ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, २१ जणांवर गुन्हे दाखल
- कर्जमाफी योजनेतून जळगाव जिल्ह्यातील तब्बल ‘इतके’ हजार शेतकरी अपात्र?
- प्रवाशांना दिलासा ! जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ









