जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । आयटीआय परीक्षांचा निकाल अद्याप लागला नसून तो तात्काळ लावण्यात यावा, अशी मागणी आयटीआय विद्यार्थ्यांनी आमदार व जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच आता मोठया प्रमाणात apprientiship ची जागा निघाली आहे. त्यामुळे निकाल लवकर लावल्यास आम्हा, गरीब विद्यार्थ्यांना ही संधी भेटू शकते. निवेदनावर विशाल व्हवाले, अन्वर शैख, प्रशांत भट्ट, प्रथमेश बाबर, विक्की संकल व विक्की धागे यांची सही आहे.

हे देखील वाचा :
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा






