महामार्गावर पाच तासांत दाेन वाहने पेटून काेळसा

नोव्हेंबर 1, 2021 12:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ नोव्हेंबर २०२१ । जळगावातून जाणाऱ्या महामार्गावर रविवारी चार किलाेमीटर अंतरात पाच तासांत दाेन वाहने पेटून काेळसा झाली. एका घटनेत शिवकाॅलनी पुलावर टायर फुटल्याने ट्रक पेटला. तर दुसऱ्या घटनेमध्ये बांभाेरी गावाजवळ धावत्या कारला अचानक आग लागली. दाेन्ही घटनांत वित्तहानी माेठ्या प्रमाणात झाली. मात्र, हा प्रकार दाेन्ही वाहन चालकांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे जीवितहानी टळली.

Untitled design 21 jpg webp

 

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now