जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १०५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) लागू करण्यात आले आहे.
या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलिस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश ज्यांना लाठी किंवा तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा वृद्ध अथवा अपंग इसमांना लागू राहणार नाही. प्रेतयात्रा व लग्न समारंभ यांना लागू राहणार नाही, असे अप्पर जिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळवले आहे.
हे देखील वाचा :
- श्रीराम संस्थानतर्फे मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त कीर्तनासह महाभिषेक
- 10वी पास उमेदवारांसाठी गोल्डन चान्स ! रेल्वेत विनापरीक्षा थेट 3612 जागांसाठी भरती
- वेश्याव्यवसायाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल
- विद्यार्थ्यांची यंदा होणार सेतू अभ्यासक्रमातून उजळणी
- माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर माळी
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज