krushi

मोठी बातमी : विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना ६ आठवड्यात पीक विम्याची भरपाई द्यावी, न्यायालयाचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२२ । राज्यात पीक विमा कंपन्यांची मनमानी सुरु आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी अगोदरच ...

कृषी वीजबिलांत ५० टक्के सवलतीसाठी राहिले फक्त १५ दिवस

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२२ । कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी आता केवळ १५ दिवस राहिले आहेत. कृषी वीज बिलाच्या सुधारित थकबाकीची ५० ...

थंडीच्या कडाका वाढला, पालेभाज्या स्वस्त तर इतर भाजीपाला महागला

जळगाव लाईव्ह न्यूज । हमीद बारेला । शहरात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व थंडीची लाट कायम असून नागरिकांना हुडहुडी भरली आहे. वातावरणात गारठा झाला ...

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याचा सायकलवर ४ हजार किलोमीटरचा प्रवास

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । देशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत असून कर्जाचा डोंगर वाढता आहे. अवकाळीचे संकट आल्याने हाताचा घास देखील हिरवला ...

प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे केळी उत्पादक शेतकरी रडकुंडीला

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । अवकाळीने फळबागांचे मोठे नुकसान झाले असून निसर्गाचा लहरीपणा तर यंदा शेतकऱ्यांच्या मुळावर आलेलाच आहे. प्रशासनाच्या चुकीच्या ...