जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । शहरातील ज्येष्ट पत्रकार साप्ताहीक मधु विचारचे संपादक समाजभुषण व दलीतमित्र पुरस्कार प्राप्त गांधीवादी व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब वैजनाथ स्वामी रेणापूरकर ( वय ८४ ) यांचे आज रोजी सकाळी ११ वा. लातुर येथे दु:खद निधन झाले.

त्यांच्यावर लातूर येथेच सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे पश्चात पत्नी, आनंद स्वामी व रविंद्र स्वामी ही दोन मुलं, तीन मुली व स्वामी परिवार असा बराच मोठा परिवार आहे.

हे देखील वाचा :
- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन







