जिल्ह्यासाठी मोठा दिलासा, २२ मे २०२० नंतर प्रथमच रूग्ण संख्या शून्य

ऑगस्ट 5, 2021 7:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२१ । जिल्हा वासियांसाठी आज सर्वात महत्वाची आणि दिलासादायक बातमी प्रशासनाकडून आली आहे. २२ मे २०२० नंतर पहिल्यांदाच कोरोना बाधितांची रुग्ण संख्या शून्य आली आहे.

corona

जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आज एकही तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now