जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! जळगाव जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतीचे १७ ग्रामपंचायत सदस्य अपात्र

मार्च 18, 2025 4:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२५ । जळगाव जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतीचे १७ ग्रामपंचायत सदस्य अपात्र करण्यात आले असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी काढले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

apatra grampanchayat

ग्रा.पं. सदस्यांसह सरपंचाविरोधात दाखल जिल्हाधिकाऱ्यांनी ३२ प्रकरणात सुनावणी पूर्ण करून आदेश जारी केले आहेत. १२ तक्रारदारांनी माघार घेतल्यानंतर संबंधित प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत. तक्रारींमध्ये अतिक्रमणासह तिसरे अपत्य व निवडणूक खर्च मुदतीत सादर केला नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण जास्त होत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment