जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या २० फेब्रुवारी रोजी घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. मात्र, ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या विद्यार्थांना येत्या १० जानेवारीपर्यंत शुल्क जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थांनी अद्याप शिष्यवृत्ती अर्जासाठी नोंदणी केली नाही, त्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती.
हे देखील वाचा :
- जळगावात ‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप’ भरती मेळाव्याचे आयोजन; नोंदणी कशी आणि कुठे कराल
- NEET-PG च्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ; मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा
- 11वी प्रवेश प्रक्रियेला आता ‘सोमवार’चा मुहूर्त ! प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर
- जळगाव जिल्ह्यात डिप्लोमाच्या ‘एवढ्या’ जागा उपलब्ध
- 10वीत नापास झालात? टेन्शन घ्यायची गरज नाही..! पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर