---Advertisement---
धरणगाव

रब्बी हंगामासाठी पाटाला आर्वतन सोडा : शिवसेना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । विविध मागण्यांसह रब्बी हंगाम पिक घेण्यासाठी पाटाला लवकारात लवकर आर्वतन सोडण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

dharangaon shivasena 1

रब्बी हंगाम सुरु झाला असून रब्बी हंगामात पिक घेण्यासाठी पाटाला लवकारात लवकर आर्वतन सोडण्यात यावे. पाटचाऱ्या दुरूस्त करण्यात यावे, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाटाला आर्वतन सोडणे. रब्बी हंगाम घेण्यासाठी किमान ५ आर्वतन सोडण्यात यावे. हे सर्व विषय आपण गिरणा प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठकीत विषय घेवून ताबडतोब मंजूरी घेवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

---Advertisement---

या निवदेनावर गुलाबराव वाघ, निलेश चौधरी, धिरेंद्र पुरभे,शरद माळी,राजेंद्र ठाकरे, योगेश वाघ, भागवत चौधरी,भरत महाजन, पप्पू कंखरे, लक्ष्मण माळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---