पाण्याचे आवर्तन
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला ; गिरणेतून आवर्तन सुटले, नागरिकांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार
—
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२४ । सध्या जळगाव जिल्ह्यात तापमान वाढीने कहर केला असून सोबत अनेक ठिकाणी वाढत्या तापमानात पाणीटंचाई जाणवू लागली ...