---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव जळगाव जिल्हा

कळमडू येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

---Advertisement---

 

succied jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथील शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 7 रोजी उघडकीस आली. दरम्यान, याबाबत मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

---Advertisement---

 

कळमडू येथील शेतकरी अंकुश विक्रम पाटील (वय 35) यांचा मृतदेह दिनांक 7 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आला आहे.

याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास मेहुणबारे पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---