चाळीसगावचे भयावह २४ तास : ५०० हून अधिक जनावरे वाहिली, ८०० घरे, ३०० दुकानांचे नुकसान
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी सदृढ पाऊस झाला असून लाखो नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. पुरात ५०० हुन अधिक जनावरे वाहून गेली असून दोघांचा पाण्यात बुडून तर एकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ७०० हुन…
अधिक वाचा...
अधिक वाचा...